Thursday, 31 May 2012





ll ॐ श्री नथूरामाय नमः ll

नथुराम गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० रोजी बारामती येथे झाला.हा इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. 

"नथूराम विनायक गोडसे" यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिस चे कर्मचारी होते आणि आई लक्ष्मी गोडसे एक गृहिणी होती ,यांचे जन्म नाव रामचंद्र गोडसे होते यांचा आधी विनायक गोडसे यांचे ३ अपत्य अल्पवयात च मृत्यू पावले फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती त्या मुळे यांचा आई वडिलांनी 
देवी कडे प्रार्थना केली होती कि आता जर मुलगा झाला तर त्याचे संगोपन मुली प्रमाणे करू या मान्यते मुळे लहान पणी यांचा नाकात नथ घातली जायची आणि या मुळे हे नाथुराम विनायक गोडसे असे होते पण पुढे " नथुराम विनायक गोडसे " या नावाने प्रसिध्द झाले .

पण मुळात नथुराम यांचा प्रथमदर्शी उल्लेख हा " गांधी - हत्या " असा होतो. मुळात " गांधी - हत्या " असा उल्लेखच मुळात चुकीचा आहे.
" गांधी - वध " हा शब्द तंतोतंत साधर्म्य करणारा आहे.

"हत्या आणि वध" याचा प्रथमदर्शी मुळ हेतू बघितला तर हत्या या शब्दाचा अर्थ हा वैयक्तिक कारणामुळे होतो. म्हणजे फक्त स्वहितासाठी फक्त आणि फक्त स्वतःच्या हितासाठी दुस-या मनुष्याची हत्या करणे असा होतो.

"वध" या शब्दाचा अर्थ स्वहित न जपता दुस-याच्या आणि धर्माच्या हितासाठी केलेले कार्य म्हणजे "वध"..............

जे श्री कृष्णाने त्यांच्या मामाचा कंस याचा "वध" केला हत्या नाही........

जे अर्जुनाने त्याच्या चुलत भावांचा महाभारतात "वध" केला हत्या नाही ..........

जे चाफेकर बंधू यांनी रँड या कमीश्नर चा "वध" केला हत्या नाही ...........

जे अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी न्या. जॅक्सन चा "वध" केला हत्या नाही .........

जे उधमसिंह यांनी मायकल ओडवायर याचा "वध" केला हत्या नाही ..........

जे मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा "वध" केला हत्या नाही ........

जे भगतसिंग आणि राजगुरु यांनी सॉडर्सचा "वध" केला हत्या नाही .........

जे शांती घोष - सुनीती चौधरी यांनी कोमिल्लाच्या जिल्हा ब्रिटीश अधिकारी याचा "वध" केला हत्या नाही ..........

पण "नथूराम गोडसे" यांनी ज्या भारतमातेचे विभाजीकरण ज्या महात्मा गांधी व्यक्तीमुळे झाले अश्या व्यक्तीचा "वध" केला हत्या नाही .........

अश्या त्या भारत मातेच्या पुत्राला मनोमन शतशा: वंदन

ll जय शिवराय ll
ll वंदे मातरम् ll

No comments:

Post a Comment